KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात
    • Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती
    • BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती
    • Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात
    • GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती
    • Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही
    • Life’s Meanings| जीवन म्हणजे…
    • Turmeric Side Effects: “या “ लोकांनी हळदीचे सेवन करू नये, आरोग्यासाठी ठरू शकते घातक
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
    KRUSHIRANG
    Home»Krushirang News»Water Supply : आता पाण्याचे टेन्शन घेऊ नका..! पावसाने तुमच्यासाठी केले ‘हे’ मोठेच काम; वाचा महत्वाची बातमी
    Krushirang News

    Water Supply : आता पाण्याचे टेन्शन घेऊ नका..! पावसाने तुमच्यासाठी केले ‘हे’ मोठेच काम; वाचा महत्वाची बातमी

    superBy superOctober 6, 2022No Comments2 Mins Read
    Source : Google
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    Water Supply : नगर जिल्ह्यासह राज्यात यंदा जोरदार पाऊस पडल्याने पाण्याची काळजी मिटली आहे. तरी देखील काही ठिकाणी पाण्याची टंचाई होती. त्यामुळे येथील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) केला जात होता. यामध्ये नगर जिल्ह्याचा (Ahmednagar District) समावेश होता. राज्यात सर्वत्र टँकर बंद झाले असतानाही नगरमध्ये टँकर सुरूच होते. अखेर सर्वात उशीरा का होईना पण जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जिल्ह्यात 19 सप्टेंबरपासून एकही टँकर सुरू नाही. बाकीच्या जिल्ह्यात मात्र याआधीच टँकर बंद झाले आहेत.

    यंदा देशभरात कडाक्याचा उन्हाळा होता. तसाच पावसाळ्यात पाऊसही (Rain) जोरदार बरसला. इतका की या पावसाने हजारो हेक्टरवरील पिके (Crop) भुईसपाट केली. हजारो घरांचे नुकसान केले. पाळीव प्राण्यांनाही फटका बसला. तरी देखील पाऊस थांबला नाही. अगदी ऑक्टोबर उजाडला तरी पाऊस सुरुच आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असला तरी काही ठिकाणी मात्र पाणी टंचाई होती. त्यामुळे येथील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water) केला जात होता. पावसाचे प्रमाण वाढत गेले तसे टँकरचे प्रमाण कमी होत गेले. मात्र टँकर पूर्णतः बंद होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडला.

    राज्यातील अन्य जिल्ह्यातील टँकर 5 सप्टेंबरपर्यंत बंद झाले होते. 5 सप्टेंबर या आठवड्यात नगर जिल्ह्याव्यतिरिक्त फक्त सांगली जिल्ह्यात फक्त १ टँकर सुरू होता. त्यानंतर तो ही बंद झाला. नगर जिल्ह्यात मात्र टँकर सुरुच होते. नगर जिल्ह्यात २९ ऑगस्ट या आठवड्यात ६ टँकरद्वारे 9 गावे व 19 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर पुढील 5 सप्टेंबर या आठवड्यात टँकरची संख्या 4 होती. पुढील 12 सप्टेंबर या आठवड्यात फक्त 1 टँकर सुरू होता. पुढील 19 सप्टेंबर या आठवड्यात मात्र हा टँकर बंद झाला, अशा पद्धतीने जिल्ह्यातील टँकरची संख्या शून्यावर आली.

    दरम्यान, राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस असला तरी काही ठिकाणी पर्जनमान्य सरासरीपेक्षा कमी आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार पाणी टंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रत्येक जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला आहे. तसेच पाण्याची पातळी सरासरीपेक्षा २ मीटरने कमी झाली आहे, अशा तालुक्यातील गावांची यादी तातडीने सादर करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाने दिले आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    super
    • Website

    Related Posts

    Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात

    January 28, 2023

    Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती

    January 27, 2023

    BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती

    January 27, 2023

    Leave A Reply Cancel Reply

    Gautam Adani Biography: म्हणून झाले होते अदानींचे अपहरण; सिंगल क्लीकवर वाचा लाईफ स्टोरी झटक्यात

    January 28, 2023

    Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती

    January 27, 2023

    BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती

    January 27, 2023

    Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात

    January 24, 2023

    GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती

    January 19, 2023

    Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही

    January 18, 2023
    Web Stories
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • About Us
    • Contact us
    • Privacy Policy
    © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Go to mobile version