महाराष्ट्रसह ‘या’ चार राज्याची वीज संकटाने वाढवली डोकेदुखी; जाणून घ्या नेमका कारण काय
दिल्ली - उन्हाळ्याचे आगमन होताच अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट (Power crisis) ओढवू लागले आहे. पंजाबसह उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील लोकांना वीजपुरवठा खंडित (power…