नाशिक / पुणे :
द्राक्ष हंगाम बहारात आला असतानाच राज्यभरात गारपीट होण्याचा अंदाज आलेला आहे. गारपिट झाली तर मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादक चिंतेत आहेत.
नाशिक, सांगली, पुणे व अहमदनगर या भागात बहुतांश द्राक्षांमध्ये साखर उतरलेली असून पावसामुळे त्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. नाशिक, चांदवड, निफाड, दिंडोरी, सिन्नर तालुक्यातील उत्पादक चिंतेमध्ये आहेत.
दक्षिण द्वीपकल्पात नैऋत्येकडील वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प तसेच वातावरणातील गारव्यामुळे हवेची वरची बाजू वेगाने बर्फात रुपांतरि होत आहे. घर्षणाने याचे द्रवीकरण होत असल्याने राज्यात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा