प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते तसाच शेवट असतो. तसेच कुठलाही बनवलेला पदार्थ हा कधी न कधी खराब होणारच असतो. मात्र आज आम्ही तुम्हाला काही अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत. जे कधीक खराब होत नाहीत. हे पदार्थ जर नीट साठवून ठेवले तर ते कधीच खराब होत नाहीत.
जाणून घ्या या पदार्थांविषयी :-
- मध कधीच खराब होत नाही. मध जर काचेच्या बरणीत नीट बंद करून ठेवलं तर ते कधी खराब होत नाही.
- तांदूळ हवाबंद डब्यात आणि ४० डिग्री फॅरनहाइड तापमानावर असल्यास तांदळातील पोषण घटकाचं प्रमाण ३० वर्षांपर्यंत कमी होत नाही. हे एका संशोधनातून पुढे आले आहे.
- मिठात जर आयोडिन मिसळलं तर ते पाच वर्षांपर्यंत टिकतं.
- साखर पावडर स्वरूपात असेल तर ती खराब होऊ शकते. त्यामुळेच पिठीसाखर हवाबंद डब्यात ठेवली जाते.
- राजमा, सोया हेदेखील ३० वर्षांआधी खराब होत नाहीत. शिवाय त्यातील पोषक घटकही कायम राहतात.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- राष्ट्रवादीला आवडतोय भाजपचाच घरोबा; शिवसेनेला दूर सारून पुन्हा घेतली पक्षविरोधी भूमिका..?
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय