शेतकरी आंदोलनास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंसक वळण लागले आहे. अशावेळी आता शेतकरी पुन्हा चर्चेला तयार होतील की नाही याचीही चाचपणी केंद्र सरकारने केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आंदोलकांनी आता 1 फेब्रुवारी 2021 रोजी थेट संसदेवर मोर्चा नेण्याची तयारी केली आहे.
सरकार आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूने नमते घ्यायला कोणीही तयार नाहीत. त्यातच आता तर शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे. TV9 Marathi यांनी ही ब्रेकीन न्यूज दिली आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर