अनेकदा आपण गडबडीत किंवा माहितीअभावी विरुद्ध अन्न एकत्र खातो. त्याचा थेट संबंध आपल्या पोटाशी, पचनक्रीयेशी येतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यास धोका होऊ शकतो. अनेकदा फूड पॉईजन होण्याची सुद्धा शक्यता असते.
१) खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, खरबूज, मूळा या गोष्टी दही सोबत खाऊ नका.
२) थंड दूध, थंड पाणी, मद्य तुपासोबत खाणे हानिकारक ठरू शकते.
३) दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात.
४) दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.
५) मूळा, खरबूज, तूप, द्राक्षे, पाणी आणि गरम पाणी मधानंतर घेऊ नका.
६) फणस खाल्यानंतर पान खाणे धोक्याचे ठरते.
संपादन : संचिता कदम
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने