शाळा आमची छान होती,
Last bench वर आमची Team होती ..
जन-गण-मन ला शाळे बाहेर सुद्धा उभे
रहायचो .
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ..
प्रतिज्ञा म्हणायचो .
प्रार्थनेच्या वेळी मात्र..
सगळ्यांसारखे.नुसतेच
ओठ हालवायचो ..
पावसाळ्यात शाळेत
जाताना,
छत्री दप्तरात ठेऊन?
मुद्दामच भिजत जायचं,
पुस्तक भिजू नये
म्हणून ..त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ..
शाळेतून येता येता .
एखाद्या डबक्यात उडी मारून.उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी..आमचा आरडाओरडा असायचा . शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा..तो बर्फाचा
गोळा संपवायचा ..
>इतिहासात होता शाहिस्तेखान
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
>गणित. भुमितीत होतं .
पायथागोरसच प्रमेय.
>भूगोलात वाहायचे वारे..नैऋत्य.मॉ न्सून
का कुठलेतरी . वायव्य..
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा .
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात.. Desk वर
Pen ने
त्या “Pen-fights”
खेळणं ..
Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं.
आणि जोड्या जुळवणं .
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
परीक्षा नाही,
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
रुसवे फुगवे नाही…I
आत्ता उरलीय फक्त
“दुनियादारी”.।।।।
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस