पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पुन्हा एकदा कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचे कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा आकडा प्रसिद्ध केला आहे.
ट्विटरवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मोदी सरकारने मागील वर्षभरात तब्बल 2378760000000 इतक्या रुपयांची कर्जमाफी दिली आहे. हा आकडा सामान्य माणसाच्या वाचनाच्या आवाक्यात नसल्याचे दाखवताना त्यांनी त्यावर एकदम जितके पाहिजे तितके शून्य देऊन देशाचे लक्ष वेधले आहे.
तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे की, जर हीच रक्कम कोविड 19 च्या संकटाच्या काळात देशातील 11 कोटी कुटुंबियांना दिले असते. तर, एका कुटुंबाला तब्बल 20 हजार हातात पडले असते.
संपादन : सचिन पाटील
- अशी बनवा तेलंगण अंडा बिर्याणी; रेसिपी वाचा आणि नक्की ट्राय करा
- ‘या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर; ‘या’ 12 स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदीची संधी
- नवीन वर्षात महिंद्राचा धमाका; गाड्यांवर मिळत आहे तब्बल 2.2 लाखांचा डिस्काउंट
- हिवाळ्यात दुधात खारीक टाकून प्या; मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- मैत्री वरील हे भन्नाट जोक्स वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू