१) नंतर कधीच येत नाही जे काय करायचे आहे ते आत्ताच करा.
२) Comfort Zone सोडल्याशिवाय कधीही महान गोष्टी घडत नाहीत .
३) तुमची केवळ एकच मर्यादा आहे ती म्हणजे फक्त तुम्हीच .
४) लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही तुमच्या बद्दल काय विचार करता हे सर्वात महत्त्वाचे आहे
५) तुमचे भविष्य हे तुम्ही उद्या काय करणार यावर नव्हे तर तुम्ही आज काय करणार यातुन निर्माण होत असते.
६) जरी आज तुम्ही तुमच्या कमाईपेक्षा जास्त मेहनत घेत असाल तरी अभिमान बाळगा कारण तुम्ही लवकरच तुमच्या मेहनतीपेक्षा जास्त कमाई कराल.
७) आयुष्यामध्ये काहीतरी बनायचे असेल तर बोलणे सोडा आणि ते बनण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते करणे लगेच सुरु करा.
८) सुरुवात करणे हे खूप कठीण असते तरीसुद्धा पहिले पाऊल टाका.
९) स्वप्न जर मोठे असेल तर धाडस हि तेवढेच मोठे करावे लागते.
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने