सध्याचा तरुणाईला दुपारच्या झोपेने एकच समस्या उदभवते, ती म्हणजे रात्रीची झोप लागत नाही. रात्रीची झोप लागत नाही आपोआप जागरण होते. मग शरीरातील उष्णता वाढते, ऍसिडिटीचा त्रास होतो. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी.
दुपारच्या झोपेमुळे होते हे शारीरिक नुकसान :
1) पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.
2) दुपारच्या झोपेमुळे शरीरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. परिणामी वजन वाढते.
3) दुपारी झोपेमुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात.
संपादन : स्वप्नील पवार
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस