- झोप आरामदायक होते :- ऐकताय ना?, लाइट बंद करा, पंखा चालू करा, इकड तोंड करा या सारख्या गोष्टी बंद होतात.
2. पैशांची बचत होते :- जो पर्यंत बायकोशी भांडणं होत राहतात त्या काळात बायको आपल्याकडे पैसे मागत नाही.
3. तणावापासून मुक्ती :- भांडणा दरम्यान बोलचाल बंद राहते ज्यामुळे कचकच कमी होते व आपण तणाव मुक्त राहतो.
4. आत्मनिर्भरता येते :- भांडणानंतर स्वतःहून छोटी मोठी काम केल्याने (जसं स्वत: पाणी घेणं, आपल्यासाठी स्वत: चहा बनवणं) आत्मनिर्भर होतो.
5. कामात व्यत्यय न येणं :- भांडणानंतर ऑफिसमध्ये आपल्याला बायकोचे कॉल येत नाहीत, ज्यामुळे आपलं ध्यान केंद्रित राहतं.
6. घरी लवकर न यायची चिंता मुक्ती :- एकदा का भांडण झालं की आपण काही दिवसांसाठी घरी लवकर यायची चिंता मिटते.
7. आपलं महत्व वाढते :- भांडणानंतर आपण बायकोला सहज उपलब्ध होत नसल्यामुळे तिला आपल्या असण्याची किंमत कळते.
8. प्रेम वाढतं :- आपसात भांडणं झालं की प्रेम वाढतंच.
- ‘आदर्श’ सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीच्या वॉर्डचा निकाल आला समोर; वाचून वाटेल आश्चर्य
- ‘आदर्शगाव’ हिवरेबाजारचा निकाल जाहीर; ‘पद्मश्री’ पोपटराव पवारांच्या पॅनलची ‘अशी’ आहे अवस्था
- ‘बच्चो का बाजार’मध्ये इतकी आहे मुलींना किंमत; पहा पोलिसांनी नेमके काय उघडकीस आणलेय ते
- महाराष्ट्रातील ‘महत्वाच्या’ ग्रामपंचायतीचा निकाल हाती; सत्तेत असणार्या ‘या’ पक्षाने मारली बाजी तर दुसर्या पक्षाचा सुपडासाफ
- आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ओळख असलेल्या ‘त्या’ ठिकाणी अशी आहे परिस्थिती; थेट बारामतीकरांचे आहे लक्ष