- समस्या ही कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला भिडतात त्यांनाच वास्तव कळतं.
- जीवनात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
- “जे संपले आणि त्याला इलाज नाही. त्याबद्दल दुखः ही करू नये.”
- “रागाच्या भरात माणूस जसे वागतो, ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”
- “जेथे मन निर्मळ असते, तेथे शब्दांनी सुद्धा काम होते.”
- “लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.
- जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात.
- जीवन म्हणजे काय? कधी स्वत:लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
- जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
- जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे..मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस