- छत्रपती संभाजी महाराज असे होते की त्यांच्यात ताकद तर होतीच तर बुद्धीची प्रगल्भता सुद्धा होती. त्यामुळे संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बोधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला.
- झुकला औरंग्या. म्हणे कैसा हा छावा. ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा.
- जे वेळेला बदलविण्याची ताकद ठेवतात, आणि वादळांचा सामना करण्याची हिम्मत ठेवतात त्यांनाच छत्रपती म्हटलं जात.
- ज्यांनी ३२ व्या वर्षी १२८ युद्ध जिंकले ते दुसरं कोणी नसून आमचे राजे संभाजी होते.
- राजे संभाजी अस नाव आहे जे नाव ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची येते.
- शून्यातून स्वराज्य निर्माण करणे सहज शक्य तर नव्हतच, पण त्याहून कठीण होत ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणे.
- पाहुनी शौर्य तुझपुढे मृत्युही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला.
- ज्यांचं मस्तक फक्त मातृभूमीसाठी झुकतं त्यांना कुठंच मस्तक झुकवावे लागत नाही.
- सह्याद्रीच्या शुराचा जगती गाजावाजा दरिदरीतून नाद गुंजला शिवशंभू राजा.
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती