उत्तरप्रदेश राज्यातील वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट मुंबईचे बॉलीवूड युपीत नेण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत येऊन अक्षयकुमारसह अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना भेटीसाठी निमंत्रित केले आहे.
चित्रपट क्षेत्रातील मुंबईची मक्तेदारी मोडीत काढून उत्तरप्रदेश राज्याला बॉलीवूड हब बनविण्याचे स्वप्न योगी सरकारने पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. अनेक कलाकारांना राज्यात बोलावून संवाद साधला आहे. आताही त्यांनी थेट मुंबईत येऊन यासाठी फिल्डिंग लावली आहे.
एका अर्थाने महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहराची असलेली मक्तेदारी मोडीत काढून रोजगार वृद्धीचा हा मोठा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांनी योगींच्या या प्रयत्नाला बॉलीवूड का एक तुकडा लेकर जाने की पटकथा असे म्हणून टीका केली आहे.
संपादन : सचिन पाटील
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने